ताजा खबरे:
*बी.ए. तृतीय वर्ष राज्यशास्त्र विषय अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा उत्साहात संपन्न*
*शहादा येथे 8 मार्चला विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा, दुर्गम भागातील नागरिकांना लाभ; उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची उपस्थिती*
*नवोपक्रम स्पर्धेत लोय येथील अंगणवाडी सेविका बबिता पाडवी राज्यात द्वितीय*
*व्हिसा कायदा, राज्याचे नागरिकत्व कायदा या मागण्यांसाठी 27 फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर एकदिवसीय आंदोलन*
*मनरेगा व पंतप्रधान घरकुल योजनेचे अनुदान 3 महिन्यांपासून रखडले, बिरसा फायटर्स़चे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*व्हिसा कायदा, राज्याचे नागरिकत्व कायदा या मागण्यांसाठी 27 फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर एकदिवसीय आंदोलन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*व्हिसा कायदा, राज्याचे नागरिकत्व कायदा या मागण्यांसाठी 27 फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर एकदिवसीय आंदोलन*

  • Share:

*व्हिसा कायदा, राज्याचे नागरिकत्व कायदा या मागण्यांसाठी 27 फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर एकदिवसीय आंदोलन*
मुंबई(प्रतिनिधी):-महाराष्ट्रावर आदळणारे परराज्यातील स्थलांतरितांचे लोंढे रोखण्यासाठी "स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती" च्या माध्यमातून व्हिसा कायदा आणि राज्यांचे नागरिकत्व कायदा व्हावा, या दोन प्रमुख मागण्यांसह मराठी भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी मराठी लोक आता रस्त्यावर उतरले आहेत. मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी म्हणजे शुक्रवार दि.27 फेब्रुवारी, रोजी सकाळी 9 पासून वरील मागण्या घेऊन आझाद मैदान, मुंबई येथे एक दिवसाचे आंदोलन घेण्यात येत आहे. स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीचे मुख्य संयोजक प्रमोद मसुरकर यांनी सांगितले की, यापुढे कोणालाही उठसुठ एका राज्यातून दुसऱ्या राज्यात  विनाकारण जाता आले नाही पाहिजे. जेणेकरून दुसऱ्या राज्याच्या भाषा संस्कृतीसह स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारावर अतिक्रमण होईल. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत चार कोटी लोक परराज्यातून आले असून, अजून नवनवीन लोक महाराष्ट्रात येत आहेत. जर या स्थलांतरित लोंढ्यांवर निर्बंध आणले नाही तर येत्या काही दशकात महाराष्ट्रावरील अधिकार मराठी लोकांना गमवावे लागणार आहेत.   मुंबई ठाणे मिरा रोड सारख्या प्रमुख शहरांमधून मोठ्या संख्येने अमराठी नगरसेवक निवडून आले असून, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ही 30 च्या आसपास अमराठी आमदार निवडून गेले आहेत. या सर्व संख्या भविष्यात वाढणाऱ्या आहेत, हे ओळखूनच मसुरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीच्या माध्यमातून व्हिसा कायदा आणि राज्यांचे नागरिकत्व कायदा, या दोन मागण्या घेऊन लोकचळवळ सुरु केली आहे. मेट्रोचे जाळे, महामार्ग, टॉवर्स संस्कृती म्हणजे विकास नव्हे. जो विकास भूमिपुत्रांना शाश्वत रोजगार देऊ शकत नाही, तो विकास काय कामाचा? अविकसित राज्यातील लोकांना पोसायचा ठेका महाराष्ट्राने घेतलेला नाही. रोजगारासाठी आलेल्या परराज्यातील लोकांनी संख्या वाढताच, स्वतःचे मतदार संघ तयार केले आहेत आणि त्यांचे लोकप्रतिनिधी निवडून आणत आहेत. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी व्हिसा कायदा झालाच पाहिजे, अशी भूमिका स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीच्या  पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी नुकतीच त्यांची बैठक दादर येथे घेण्यात आली होती. त्यावेळी ॲड. सुदाम माने, अमरीश पाथरे, नितीन खेतले, राजेश राणे, रुपेश कदम, अमर कदम, मयुरेश परब, रेश्मा कदम, बाबाजी सावंत, हिरामण गोरेगावकर, संदेश मोडक, संजय धुरी, सचिन घाणेकर आणि सदस्य उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*बी.ए. तृतीय वर्ष राज्यशास्त्र विषय अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा उत्साहात संपन्न*
February, 25 2026
*शहादा येथे 8 मार्चला विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा, दुर्गम भागातील नागरिकांना लाभ; उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची उपस्थिती*
February, 25 2026
*नवोपक्रम स्पर्धेत लोय येथील अंगणवाडी सेविका बबिता पाडवी राज्यात द्वितीय*
February, 25 2026
*व्हिसा कायदा, राज्याचे नागरिकत्व कायदा या मागण्यांसाठी 27 फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर एकदिवसीय आंदोलन*
February, 25 2026
*मनरेगा व पंतप्रधान घरकुल योजनेचे अनुदान 3 महिन्यांपासून रखडले, बिरसा फायटर्स़चे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन*
February, 25 2026

थोडक्यात बातमी

*बी.ए. तृतीय वर्ष राज्यशास्त्र विषय अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा उत्साहात संपन्न*
February, 25 2026
*शहादा येथे 8 मार्चला विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा, दुर्गम भागातील नागरिकांना लाभ; उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची उपस्थिती*
February, 25 2026
*नवोपक्रम स्पर्धेत लोय येथील अंगणवाडी सेविका बबिता पाडवी राज्यात द्वितीय*
February, 25 2026
*व्हिसा कायदा, राज्याचे नागरिकत्व कायदा या मागण्यांसाठी 27 फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर एकदिवसीय आंदोलन*
February, 25 2026
*मनरेगा व पंतप्रधान घरकुल योजनेचे अनुदान 3 महिन्यांपासून रखडले, बिरसा फायटर्स़चे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन*
February, 25 2026

थोडक्यात बातमी

*बी.ए. तृतीय वर्ष राज्यशास्त्र विषय अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा उत्साहात संपन्न*
February, 25 2026
*शहादा येथे 8 मार्चला विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा, दुर्गम भागातील नागरिकांना लाभ; उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची उपस्थिती*
February, 25 2026

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज