ताजा खबरे:
*डी आर हायस्कूल येथे राज्य कबड्डी दिवस उत्साहात साजरा*
*जुन्या पीक विमा योजनेत सुधारणा करत नवीन पीक विमा योजना लागू-कृषीमंत्री ॲड माणिकराव कोकाटे*
*शासन-जनतेत थेट संवादाचा नवा अध्याय, जिल्ह्यात ‘ग्रामसंवाद अभियान’ राबविण्याचा निर्णय, प्रत्येक आठवड्यात प्रशासन थेट ग्रामीण भागात, समस्या ऐकून जागेवरच तोडगा काढणार* नंदुरबार(प्रतिनिधी):-
*पोलीस अधीक्षक कार्यालयात ई- ऑफिस प्रणाली कार्यान्वित, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते उद्घाटन*
*भूजलसाठा वाढविण्यासाठी रिचार्ज खड्डे तयार करा-संजय मिरजकर*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जुन्या पीक विमा योजनेत सुधारणा करत नवीन पीक विमा योजना लागू-कृषीमंत्री ॲड माणिकराव कोकाटे*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जुन्या पीक विमा योजनेत सुधारणा करत नवीन पीक विमा योजना लागू-कृषीमंत्री ॲड माणिकराव कोकाटे*

  • Share:

*जुन्या पीक विमा योजनेत सुधारणा करत नवीन पीक विमा योजना लागू-कृषीमंत्री ॲड माणिकराव कोकाटे*
मुंबई(प्रतिनिधी):-राज्य सरकारने जुन्या पीक विमा योजनेत सुधारणा करत नवीन पीक विमा योजना लागू केली आहे. जुन्या योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य रणजितसिंह मोहिते -पाटील यांनी पीक विमा संदर्भात प्रश्न विचारला होता, त्यावेळी मंत्री ॲड. कोकाटे यांनी उत्तर दिले. यावेळी सदस्य सदाभाऊ खोत यांनी उपप्रश्न विचारला. कृषीमंत्री ॲड कोकाटे यांनी स्पष्ट केले की, 2016 पासून देशात खरीप हंगामात पीक विमा योजना राबवली जात आहे. परंतु, पंजाब, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड या राज्यांनी ही योजना राबवली नाही, तर बिहार, पश्चिम बंगाल, गुजरात, झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा व जम्मू-काश्मीर या राज्यांनी योजना बंद केली आहे. झारखंडने पुन्हा एक रुपयांत योजना सुरू केली, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नसल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील पीक विमा योजनेत आतापर्यंत 50 टक्के ट्रिगर हे फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित होते. उर्वरित ट्रिगर्स एनडीआरएफ आणि एसडीआरएफ यंत्रणांद्वारे नुकसान भरपाईसाठी वापरले जात होते. मात्र, अनेक विमा कंपन्या आणि काही सीएससी सेंटरमार्फत गैरप्रकार झाल्याचे आढळले. कंपन्यांनी तब्बल ₹10,000 कोटींचा नफा कमावल्याचा उल्लेखही मंत्री कोकाटे यांनी केला.
सरकार एवढा पैसा विमा कंपन्यांना देत असेल, तर तोच पैसा थेट शेतकऱ्यांच्या शेतीतील भांडवली गुंतवणुकीसाठी का वापरू नये? असा सवाल उपस्थित करत त्यांनी नव्या योजनेच्या गरजेचे समर्थनही यावेळी केले. नवीन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अत्यल्प दरात विमा कवच देण्यात येणार आहे. खरिपासाठी 2 टक्के, रब्बीसाठी 1.5 टक्के आणि नव्या पिकांसाठी 5 टक्के इतकी आकारणी करण्यात येईल. उर्वरित रक्कम राज्य शासनाकडून भरली जाणार आहे. या योजनेत विमा कंपनी बदलण्याऐवजी नियमांची काटेकोर अंमलबजावणी आणि पारदर्शक ट्रिगर प्रणाली ठेवण्यात आली आहे. सध्याचे ट्रिगर बदलणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सदस्य खोत यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना, राज्य सरकारची स्वतःची विमा कंपनी स्थापन करण्याचा सध्या कोणताही विचार नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*डी आर हायस्कूल येथे राज्य कबड्डी दिवस उत्साहात साजरा*
July, 15 2025
*जुन्या पीक विमा योजनेत सुधारणा करत नवीन पीक विमा योजना लागू-कृषीमंत्री ॲड माणिकराव कोकाटे*
July, 15 2025
*शासन-जनतेत थेट संवादाचा नवा अध्याय, जिल्ह्यात ‘ग्रामसंवाद अभियान’ राबविण्याचा निर्णय, प्रत्येक आठवड्यात प्रशासन थेट ग्रामीण भागात, समस्या ऐकून जागेवरच तोडगा काढणार* नंदुरबार(प्रतिनिधी):-
July, 15 2025
*पोलीस अधीक्षक कार्यालयात ई- ऑफिस प्रणाली कार्यान्वित, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते उद्घाटन*
July, 15 2025
*भूजलसाठा वाढविण्यासाठी रिचार्ज खड्डे तयार करा-संजय मिरजकर*
July, 15 2025

थोडक्यात बातमी

*डी आर हायस्कूल येथे राज्य कबड्डी दिवस उत्साहात साजरा*
July, 15 2025
*जुन्या पीक विमा योजनेत सुधारणा करत नवीन पीक विमा योजना लागू-कृषीमंत्री ॲड माणिकराव कोकाटे*
July, 15 2025
*शासन-जनतेत थेट संवादाचा नवा अध्याय, जिल्ह्यात ‘ग्रामसंवाद अभियान’ राबविण्याचा निर्णय, प्रत्येक आठवड्यात प्रशासन थेट ग्रामीण भागात, समस्या ऐकून जागेवरच तोडगा काढणार* नंदुरबार(प्रतिनिधी):-
July, 15 2025
*पोलीस अधीक्षक कार्यालयात ई- ऑफिस प्रणाली कार्यान्वित, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते उद्घाटन*
July, 15 2025
*भूजलसाठा वाढविण्यासाठी रिचार्ज खड्डे तयार करा-संजय मिरजकर*
July, 15 2025

थोडक्यात बातमी

*डी आर हायस्कूल येथे राज्य कबड्डी दिवस उत्साहात साजरा*
July, 15 2025
*जुन्या पीक विमा योजनेत सुधारणा करत नवीन पीक विमा योजना लागू-कृषीमंत्री ॲड माणिकराव कोकाटे*
July, 15 2025

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज