*ताम्हाणे सौंदळकरवाडी ग्रामस्थांच्या वतीने गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ताम्हाणे सौंदळकरवाडी ग्रामस्थांच्या वतीने गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप*
*ताम्हाणे सौंदळकरवाडी ग्रामस्थांच्या वतीने गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप*
राजापूर(प्रतिनीधी):-तालुक्यातील मौजे ताम्हाणे येथील तरुण उत्कर्ष मंडळ सौंदळकरवाडी ग्रामस्थांनी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही उंबरकोंड येथे गणपतीचे विसर्जन करत भावपूर्ण निरोप दिला. दरवर्षीप्रमाणे यंदाही या सणासाठी चाकर मान्यांनी मोठ्या संख्येने गावी येऊन गणरायाची मनोभावे सेवा केली पाच दिवस भजन, आरत्या यांनी गावातील घरे गजबजून गेली होती मात्र गणपती विसर्जनाच्या दिवशी अनेकांचे डोळे पाणावले होते साश्रुनयनांनी गणपतीला निरोप देण्यात आला यावेळी तरुण उत्कर्ष मंडळ सौंदळकर वाडीचे अध्यक्ष प्रभाकर सौंदळकर, उपाध्यक्ष अनिल पेडणेकर, सचिव प्रभाकर वाफेलकर, उपसचिव विजय सौदळकर, खजिनदार रमेश पेडणेकर तसेच उपखजिनदार सचिन चव्हाण आदी पदाधिकारी सुध्दा अगदी भक्तीभावाने विसर्जन मिरवणूकीत सामिल झाले होते.