ताजा खबरे:
*के.डी. गावित प्राथमिक विद्या परिवर्धा येथे नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वागत ‘शाळा प्रवेशोत्सव’ अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि उत्साही वातावरणात साजरा*
*अणसुरे येथील 8 वी ते 10 वी शाळेचे समायोजन रद्द करा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवा, पालकांची प्रशासनाकडे ठाम मागणी*
*विरार मनसे मनवेल पाडा विभागातर्फे 21 जूनला महावितरण कार्यालयात टाळे ठोक आंदोलन*
*टेरव येथे श्री खेर्डोबेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार उत्साहात संपन्न*
*शेतीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी निगदी धडगाव “खेत बचाओ अभियान”ची जनजागृती*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*अणसुरे येथील 8 वी ते 10 वी शाळेचे समायोजन रद्द करा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवा, पालकांची प्रशासनाकडे ठाम मागणी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*अणसुरे येथील 8 वी ते 10 वी शाळेचे समायोजन रद्द करा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवा, पालकांची प्रशासनाकडे ठाम मागणी*

  • Share:

*अणसुरे येथील 8 वी ते 10 वी शाळेचे समायोजन रद्द करा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवा, पालकांची प्रशासनाकडे ठाम मागणी*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील
अणसुरे गावातील माध्यमिक शाळेतील इयत्ता
8 वी ते 10 वीचे वर्ग आणि शिक्षकांचे करण्यात आलेले समायोजन तातडीने रद्द करून शाळा पूर्ववत सुरू करावी, अशी ठाम मागणी पालक, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीने केली आहे. अन्यथा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अणसुरे गावाच्या पाच किलोमीटर परिसरात दुसरी कोणतीही माध्यमिक शाळा उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोज लांबचा प्रवास करणे भाग पडत असून अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेषतः मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न अधिक गंभीर बनला असल्याचे पालकांनी नमूद केले आहे. पालकांचे म्हणणे आहे की, शिक्षण हक्क कायदा (RTE) तसेच शासनाच्या संबंधित निर्णयांनुसार पाच किलोमीटर परिसरात पर्यायी माध्यमिक शाळा उपलब्ध नसताना शिक्षकांचे समायोजन करणे योग्य नाही. त्यामुळे प्रशासनाने या निर्णयाचा फेरविचार करून विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे. आमची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, हीच आमची अपेक्षा आहे. शाळा बंद पडल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे इयत्ता आठवीसाठी किमान एक शिक्षक आणि नववी दहावीसाठी तीन शिक्षक तातडीने उपलब्ध करून देऊन शाळा सुरू ठेवावी," अशी मागणी पालकांनी केली आहे.
यासंदर्भात ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांच्या संयुक्त स्वाक्षरीने शिक्षण विभागाकडे निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येऊ नये म्हणून प्रशासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
दरम्यान, प्रशासनाने योग्य वेळी दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही पालकांनी दिला आहे. "शाळा वाचवा, विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवा" अशी मागणी आता अणसुरे ग्रामस्थांनी लावून धरली आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*के.डी. गावित प्राथमिक विद्या परिवर्धा येथे नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वागत ‘शाळा प्रवेशोत्सव’ अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि उत्साही वातावरणात साजरा*
June, 17 2026
*अणसुरे येथील 8 वी ते 10 वी शाळेचे समायोजन रद्द करा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवा, पालकांची प्रशासनाकडे ठाम मागणी*
June, 17 2026
*विरार मनसे मनवेल पाडा विभागातर्फे 21 जूनला महावितरण कार्यालयात टाळे ठोक आंदोलन*
June, 17 2026
*टेरव येथे श्री खेर्डोबेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार उत्साहात संपन्न*
June, 17 2026
*शेतीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी निगदी धडगाव “खेत बचाओ अभियान”ची जनजागृती*
June, 17 2026

थोडक्यात बातमी

*के.डी. गावित प्राथमिक विद्या परिवर्धा येथे नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वागत ‘शाळा प्रवेशोत्सव’ अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि उत्साही वातावरणात साजरा*
June, 17 2026
*अणसुरे येथील 8 वी ते 10 वी शाळेचे समायोजन रद्द करा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवा, पालकांची प्रशासनाकडे ठाम मागणी*
June, 17 2026
*विरार मनसे मनवेल पाडा विभागातर्फे 21 जूनला महावितरण कार्यालयात टाळे ठोक आंदोलन*
June, 17 2026
*टेरव येथे श्री खेर्डोबेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार उत्साहात संपन्न*
June, 17 2026
*शेतीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी निगदी धडगाव “खेत बचाओ अभियान”ची जनजागृती*
June, 17 2026

थोडक्यात बातमी

*के.डी. गावित प्राथमिक विद्या परिवर्धा येथे नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वागत ‘शाळा प्रवेशोत्सव’ अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि उत्साही वातावरणात साजरा*
June, 17 2026
*अणसुरे येथील 8 वी ते 10 वी शाळेचे समायोजन रद्द करा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवा, पालकांची प्रशासनाकडे ठाम मागणी*
June, 17 2026

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज