ताजा खबरे:
*वसंतराव नाईक महाविद्यालयात सायन्स फोरमतर्फे विविध स्पर्धेचे आयोजन*
*वसंतराव नाईक महाविद्यालयात सायन्स फोरमतर्फे विविध स्पर्धेचे आयोजन*
*जागतिक महिला दिन 8 मार्चसाठी विशेष लेख, महिला दिन ;आईने मुलाला समानतेची दीक्षा देण्याचा दिवस*
*व्हिसा कायदा, राज्याचे नागरिकत्व कायदा, या मागण्यांसाठी स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती आता मंत्रालयावर मोर्चा काढणार*
*बहुभाषिक ब्राह्मण महासंघ व सकल ब्राह्मण महासंघाच्या वतीने 3 एप्रिल ला सामूहिक मौंज मेळाव्याचे आयोजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*व्हिसा कायदा, राज्याचे नागरिकत्व कायदा, या मागण्यांसाठी स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती आता मंत्रालयावर मोर्चा काढणार*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*व्हिसा कायदा, राज्याचे नागरिकत्व कायदा, या मागण्यांसाठी स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती आता मंत्रालयावर मोर्चा काढणार*

  • Share:

*व्हिसा कायदा, राज्याचे नागरिकत्व कायदा, या मागण्यांसाठी स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती आता मंत्रालयावर मोर्चा काढणार*
मुंबई(प्रतिनिधी):-राज्यघटनेमध्ये भारतीय नागरिक कुठे जाऊन राहू शकतो, कामधंदा करू शकतो, या  मिळालेल्या आर्टिकल 19 च्या नैतिक अधिकारात महाराष्ट्रावर आदळणारे परराज्यातील स्थलांतरितांचे लोंढे रोखण्यासाठी "स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती" च्या माध्यमातून व्हिसा कायदा आणि राज्यांचे नागरिकत्व कायदा व्हावा, या दोन प्रमुख मागण्यांसह मराठी भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी मराठी लोक आता रस्त्यावर उतरले आहेत. मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी म्हणजे शुक्रवार 27 फेब्रुवारी, रोजी सकाळी 9 पासून वरील मागण्या घेऊन आझाद मैदान, मुंबई येथे एक दिवसाचे आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्य संयोजक प्रमोद मसुरकर यांनी सांगितले की, उठसुठ महाराष्ट्रात यायला महाराष्ट्र धर्मशाळा नाही. जेंव्हा एका राज्यातील लोक मोठ्या संख्येने दुसऱ्या राज्यात स्थलांतरित होतात, त्यावेळी राज्याच्या भाषा संस्कृतीसह स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारावर अतिक्रमण करत असतात. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत चार कोटी लोक परराज्यातून आले असून, अजून नवनवीन लोक महाराष्ट्रात येत आहेत. या स्थलांतरित लोंढ्यांवर निर्बंध आणले नाहीत तर येत्या काही दशकात महाराष्ट्रावरील हक्क, अधिकार मराठी लोकांना गमवावे लागणार आहेत. मुंबई ठाणे मिरा रोड सारख्या प्रमुख शहरांमधून मोठ्या संख्येने अमराठी नगरसेवक निवडून आले असून, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ही 30 च्या आसपास अमराठी आमदार निवडून गेले आहेत. या सर्व संख्या भविष्यात वाढणाऱ्या आहेत, हे ओळखूनच व्हिसा कायदा आणि राज्यांचे नागरिकत्व कायदा, या दोन प्रमुख मागण्यांसह मराठी भाषा /शाळा, भूमिपुत्र रोजगार, हे विषयही आंदोलनाच्या केंद्रस्थानी होते. 
मेट्रोचे जाळे, महामार्ग, टॉवर्स संस्कृती म्हणजे विकास नव्हे. जो विकास भूमिपुत्रांना शाश्वत रोजगार देऊ शकत नाही, तो विकास काय कामाचा? अविकसित राज्यातील लोकांना पोसायचा ठेका महाराष्ट्राने घेतलेला नाही. रोजगारासाठी आलेल्या परराज्यातील लोकांनी संख्या वाढताच, स्वतःचे मतदार संघ तयार केले आहेत आणि त्यांचे लोकप्रतिनिधी निवडून आणत आहेत. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी व्हिसा कायदा झालाच पाहिजे, अशी भूमिका स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीच्या  पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी आझाद मैदानात येऊन वा आंदोलकांच्या शिष्टमंडळाला मंत्रालयात बोलावून मागण्यांचे निवेदन घेत असतात. पण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनीच मराठीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यांनी आंदोलनाची दखल घेतलेली नाही. शासनाच्या या कृतीला आम्ही आता मंत्रालयावर मोर्च्याचे आयोजन करून उत्तर देणार असल्याचे स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती कडून सांगण्यात आले.
यावेळी स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीचे पदाधिकारी ॲड. सुदाम माने, अमरीश पाथरे, नितीन खेतले, राजेश राणे, रुपेश कदम, अमर कदम, मयुरेश परब, रेश्मा कदम, संजय धुरी, सचिन घाणेकर, राज जाधव, प्रसन्न कलमस्टे, विजय औटी आणि महाराष्ट्र संरक्षण संघटनेचे अध्यक्ष धर्मेंद्र घाग, रविंद्र कुवेसकर, रवींद्र शिंदे आणि मराठी लोकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सामिल होऊन मागण्यांना समर्थन दिले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*वसंतराव नाईक महाविद्यालयात सायन्स फोरमतर्फे विविध स्पर्धेचे आयोजन*
March, 07 2026
*वसंतराव नाईक महाविद्यालयात सायन्स फोरमतर्फे विविध स्पर्धेचे आयोजन*
March, 07 2026
*जागतिक महिला दिन 8 मार्चसाठी विशेष लेख, महिला दिन ;आईने मुलाला समानतेची दीक्षा देण्याचा दिवस*
March, 07 2026
*व्हिसा कायदा, राज्याचे नागरिकत्व कायदा, या मागण्यांसाठी स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती आता मंत्रालयावर मोर्चा काढणार*
March, 07 2026
*बहुभाषिक ब्राह्मण महासंघ व सकल ब्राह्मण महासंघाच्या वतीने 3 एप्रिल ला सामूहिक मौंज मेळाव्याचे आयोजन*
March, 07 2026

थोडक्यात बातमी

*वसंतराव नाईक महाविद्यालयात सायन्स फोरमतर्फे विविध स्पर्धेचे आयोजन*
March, 07 2026
*वसंतराव नाईक महाविद्यालयात सायन्स फोरमतर्फे विविध स्पर्धेचे आयोजन*
March, 07 2026
*जागतिक महिला दिन 8 मार्चसाठी विशेष लेख, महिला दिन ;आईने मुलाला समानतेची दीक्षा देण्याचा दिवस*
March, 07 2026
*व्हिसा कायदा, राज्याचे नागरिकत्व कायदा, या मागण्यांसाठी स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती आता मंत्रालयावर मोर्चा काढणार*
March, 07 2026
*बहुभाषिक ब्राह्मण महासंघ व सकल ब्राह्मण महासंघाच्या वतीने 3 एप्रिल ला सामूहिक मौंज मेळाव्याचे आयोजन*
March, 07 2026

थोडक्यात बातमी

*वसंतराव नाईक महाविद्यालयात सायन्स फोरमतर्फे विविध स्पर्धेचे आयोजन*
March, 07 2026
*वसंतराव नाईक महाविद्यालयात सायन्स फोरमतर्फे विविध स्पर्धेचे आयोजन*
March, 07 2026

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज